प्रामाणिकपणाची कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
“जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्…
महाडमध्ये आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ज्यांनी पाठीत खंजीर खुपसून, उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हायला लावले, त्यांचे सरकार तुम्ही पुन्हा आणणार आहात का? असा सवाल उपस्थित जनसमुदायाला करित, महाडसह महाराष…
सागर : पेणमध्ये उसळला जनसागर रविशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महायुतीच्या हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पेण पाली सुधागड मतदार संघाचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अक्षरश: जनसागर उसळल्याचे दिसून आले…
बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेना ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेले बाळ माने यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपचे कोकणातील एकनिष्ठ नेते अशी …
सागर : विश्वास वळवी यांची बोईसरसाठी उमेदवारी
बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बोईसरच्या राम मंदिरात दर्शन घेऊन विश्वास वळ…
अलिबागेत महेंद्र दळवी यांचे शक्तीप्रदर्शन
अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अलिबाग बायपास येथील संपर्क कार्यालयापा…
सागर : ठाणे, कोपरीत महायुतीची उमेद
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी तर ठाण्यातून भाजपचे संजय केळकर यांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. यावेळी म…
नितेश राणे यांचे शक्तीप्रदर्शन
भाजप व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज गावागावातून जनसागर कणकवली दाखल झाला. श्रीदेव गांगो मंदिर येथून भव्य रॅलीने ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना ह…
बाबूशेठ यांच्या हाती मशाल
खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे महाड, पोलादपूर, माणगांव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर तथा बाबूशेठ खानविलकर यांनी आज, दि. २८ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित…
मतदारांनो आम्ही आहोत निश्चिंत रहा ठाण्यात पोलिसांचा "रूटमार्च"
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चागलीच रंगात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांची भूमिका महत्वाची ठरते. कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून, न…